Maharashtra Politics: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महायुती सरकारवर टीकेची तोफ डागली. मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवा, असे विधान त्यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर केले. ...
या दोन्ही देशांमध्ये स्वातंत्र्यानंतर एकमेकांचे समर्थन केले आहे. सायप्रसने भारताच्या अणुचाचणी आणि काश्मीरसारख्या मुद्द्यावर नेहमी भारताची बाजू घेतली आहे. ...
जवळपास १ तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काय झाले याचा तपशील अद्याप समोर आला नाही मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच या भेटीसंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया आली आ ...
आम्ही या नाराज नगरसेवकांच्या संपर्कात आहोत. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत लवकरच या नाराज नगरसेवकांची बैठक घेणार असून ज्या अडचणी असतील त्या दूर केल्या जातील असं डाकी यांनी स्पष्ट केले. ...
रिझर्व्ह बँकेनं गेल्या आठवड्यात रेपो दरात ०.५ टक्क्यांची कपात करून तो ५.५ टक्क्यांवर आणला होता. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेने कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर) मध्येही १ टक्क्यांची कपात केली आहे. ...
सामान्य जनतेसाठी फारसा दिलासा नसतानाही, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासाठी करण्यात आलेल्या खर्चाच्या प्रचंड तरतुदींमुळे पाकिस्तानातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...